पूर्वायुष्यात ती राजकन्या होती, एका समृद्ध आणि संपन्न राजघराण्यातली... महाराणी म्हणून तीच आयुष्य सुरु होण्यापूर्वीच निसर्गाच्या फटकाऱ्याने सारा गाव पृथ्वीच्या पोटात गडप होतो... नव आयुष्य सुरु होत. नवा जन्म मिळतो अन योगायोग म्हणा किंवा आणखी काही महान विश्रांतीसाठी म्हणून ती परत त्याच ठिकाणी येते. अन सुरु होतो एक नवा खेळ.. अतुप्त आत्म्यांचा... अभागी जीवांचा...